टॅग: लोकसभा
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद? ५० टक्के जागा वाढवण्याच्या अटीवर...
मुंबई: आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनरचना विधेयकावरून (Delimitation Bill) देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर संसदेतील मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा...
…अन्यथा ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar--जागावाटपाबद्दल आघाडीत लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा, लोकसभेच्या (Loksabha) सर्व ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी आहे, अशी भूमिका...
का केलं चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव?
पुणे(प्रतिनिधी)— राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार...











