ठमाताई पवार : वनवासी समाजासाठी आदर्श महिला: कार्यातून उमटवला प्रेरक ठसा

नवरात्रीला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्रात  देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरात, आसपास आढळतात. आपण दखल घ्यायलाच हव्यात अशा, तसेच समाजाकडून काहीवेळा दुर्लक्षित तर काहीवेळा न्यूनगंड असल्याने पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, ज्ञानाचे भांडार असलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या, इतरांच्याही जीवनात मोलाची भर […]

Read More

राज्यात मास्कची सक्ती नाही -राजेश टोपे

पुणे- राज्यातील काही शहरांमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मास्क (mask )वापरण्याविषयी अपील करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. व्हीएसआयच्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, मागच्या काही दिवसांत मुंबई, […]

Read More

लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते, संभाजीराजेंमध्ये ती धग नाही – नारायण राणे

पुणे: जिल्हे फिरून  आणि भेटी घेऊन आरक्षण मिळत नाही.त्यातून पुढारपण देखील मिळत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. संभाजी राजे रायगडावरून आपली भूमिका मांडणार आहेत. रायगडावर आहे कोण? लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते. संभाजीराजेंमध्ये ती धग नाही अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती […]

Read More

मुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीवर आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील

पुणे— उद्धव ठाकरे हे आपण हवाई पाहणी नाही तर जमिनीवरून दौरा केला असे सांगत आहेत, मुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीवर आले याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा, सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीपासून वर गेले होते ते जमिनीवर आहेत याचा आनंद अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव […]

Read More

कोरोनानंतर “एक मोहिम रायगडची…”

आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. किल्ले रायगड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने पावन झालेला महाराष्ट्रातील एक अजोड किल्ला. नतमस्तक होण्यासारखं पवित्र ठिकाण म्हणजे शिवतीर्थ रायगड! मी काही किल्यावर गेलो होतो परंतु रायगड पाहण्याचा योग आला नव्हता तो आला माझ्या “तुलसी आस्था”तील मित्रामुळे, त्यांनी रायगडला भेट […]

Read More