कोरोनावरील उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स: उद्धव ठाकरे

पुणे-कोरोनामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला असून, पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिली. कोरोनाविषयक उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स बनविण्यात येणार असून, 1 सप्टेंबरनंतरही व्हेंटिलेटर व अन्य सुविधांचा पुरवठा करण्याची विनंती पंतप्रधान […]

Read More