केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

या वर्ष प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे कारण, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष शतकी वयाची वाढ नोंदवत आहे. नागपूरच्या सरदार मोहित्यांच्या पडक्या वाड्यात विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. किशोर वयाच्या दहा-बारा मुलांना समवेत घेऊन सुरू झालेला संघ आज देशात पण ५५ हजार शाखा व जगभरातील सुमारे ६० देशांमध्ये […]

Read More

डॉ. हेडगेवारजींचा स्वातंत्र्यलढा : 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक महान क्रांतिकारी व स्वातंत्र्य सेनानी पूज्य डॉ. हेडगेवार यांची कारागृहातून सुटका झाली.

पुज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केवळ मातृभूमीची पूजा केली आणि भारताच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्यासाठी प्रसिद्ध संस्थेची स्थापना केली, असे बहुतेक लोक मानतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि कार्यक्षम संघटक म्हणून ओळखले जातात, परंतु ते एक महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, उत्साही वक्ते आणि एक महान विचारवंत देखील होते. याची […]

Read More

बाळासाहेब देवरस : रा. स्व. संघाचे सुकाणु

बाळासाहेब देवरस हे संघाचे तृतीय सरसंघचालक. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हे प्रथम, श्री गुरूजी हे द्वितीय सरसंघचालक व श्री गुरूजींनी नियुक्त केलेले तृतीय सरसंघचालक हे मा. बाळासाहेब देवरस. ज्येष्ठ शु.प्रतिपदा अर्थात या वर्षी 31मे रोजी पू. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी आहे. सामान्यपणे एखाद्या संस्थेमध्ये तिसरा प्रमुख येईपर्यंत त्या संस्था संघटनेची गादी अथवा पीठ बनलेले असते […]

Read More

मराठवाडा मुक्ती संग्राम आणि रा. स्व. संघ

हैदराबाद संस्थानात हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी विचारांच्या संघटनांना व बाहेरील नेत्यांना एक प्रकारे बंदीच घातली होती. त्यामुळे या प्रांतामध्ये संघाचे कार्य व्यायामशाळा किंवा मंडळांच्या नावाने चालत असत. १९३८ साली वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती. यामध्ये औरंगाबाद येथे संघाचे दिवंगत स्वयंसेवक प्रल्हाद अभ्यंकर व त्यांचे सहकारी द. ग. देशपांडे व द. मा. देशमुख सोबत होते. नागपूरहून […]

Read More

आदर्श लोकप्रतिनिधी दिवंगत बाळासाहेब साळुंके यांचे जीवन प्रेरक – विजय सांपला

पुणे – ज्या पुण्यभूमिवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांची भेट झाली त्या पवित्र स्थळी भेट देण्याचा आनंद वाटतो. वंचित समाजाला अधिकाराचे स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे मिळाले. आज मी स्वतः संघ संस्कारातून घडून माझ्यासारखा कामगार मनुष्य मंत्रीपदावर पोहोचला. आदर्श लोकप्रतिनिधी दिवंगत बाळासाहेब साळुंके  यांचे जीवन प्रेरक आहे त्याचा […]

Read More