इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे विधान राज ठाकरेंनी केले : श्रीमंत कोकाटे

पुणे – महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेतील, “छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली”, या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, खोटं पण रेटून कसे बोलावे हे राज ठाकरे कडून शिकावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल […]

Read More

अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू…

पुणे : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही राज्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होताहेत. त्यामध्ये गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? हा सवाल आहे. शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा […]

Read More