उद्धव ठाकरे यांनी सरकार हवे की अस्मिता हे स्पष्ट करावे- प्रवीण दरेकर

पुणे: औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेला महाविकास आघाडातील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाने विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनेही उडी घेतली आहे. शिवसेनेची भूमिका धरसोड वृत्तीची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार हवे की अस्मिता हे स्पष्ट करावे,’ अशी मागणी करून विधानपरिषदेचे विरोधी […]

Read More