सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण

मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला बॉलीवूड वादानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवावे अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे मात्र, राज्य सरकारची याबाबत अनिच्छा दिसते.  परंतु, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होत असल्याने राज्य सरकारची इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या  ईसीआर दाखल करू शकते असे राज्याचे […]

Read More

का केलं चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव?

पुणे(प्रतिनिधी)— राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केलं होतं.मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पाटील यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल आज घुमजाव करीत असा […]

Read More