gtag('js', new Date());
Sancheti Hospital is now a Stroke Ready Center
पुणे(प्रतिनिधी)- अस्थिरोगावरील देशातील आघाडीच्या ‘संचेती रुग्णालया'ला आता ‘स्ट्रोक रेडी सेंटर' म्हणून मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन व न्यूरोलॉजी केअरमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, या मान्यतेमुळे स्ट्रोक उपचाराच्या देशातील काही निवडक रुग्णालयांमध्ये संचेती रुग्णालयाचा समावेश झाला असल्याची माहिती ‘संचेती रुग्णालया'चे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी येथे दिली.या सुविधेमुळे आता मेंदूच्या झटक्यावर (ब्रेन स्ट्रोक) हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच तातडीचे आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध...
'इतिहास विसरल्याने भूगोल बदलतो
पुणे: हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे जतन करणे ही काळाची गरज असून, प्रत्येक व्यक्तीने यासाठी 'वैयक्तिक सामाजिक जबाबदारी' (ISR) स्वीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि कवी संजय उपाध्ये यांनी केले. "जेव्हा समाज आपला इतिहास विसरतो, तेव्हा त्याचा भूगोल बदलतो," या शब्दांत त्यांनी हिंदू समाजाच्या सध्याच्या स्थितीवर परखड भाष्य केले. गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणात वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू...
देशातील भक्ती परंपरेला एकत्र आणण्याचा कन्नड संघाचा अनोखा उपक्रम
पुणे(प्रतिनिधी)--आपल्या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळ ही कायमच महत्त्वाची ठरली आहे. वेळोवेळी भक्ती चळवळीने आणि त्या योगे संतांच्या प्रयत्नाने देशाच्या विविध भागातील समाजाला एकसंध राहण्याचे बळ दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हीच भक्ती परंपरा, त्या अंतर्गत येणारे काव्य, साहित्य, अभंग पुन्हा एकदा समाजासमोर प्रस्तुत व्हावेत या उद्देशाने पुण्यातील कन्नड संघ व कावेरी कलाक्षेत्र यांच्या वतीने ‘भक्ती...
Shocking report from AIIMS
नवी दिल्ली: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) (AIIMS) ने नुकत्याच सादर केलेल्या एका संशोधन अहवालाने एका मोठ्या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकला आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ग्रासत आहे. ही समस्या म्हणजे मोबाईल (Mobile) आणि सोशल मीडियाचे (Social Media) व्यसन. हा अहवाल केवळ एक आरोग्यविषयक इशारा देत नाही, तर या व्यसनाच्या मागे असलेल्या...
अरुंधती फाऊंडेशनतर्फे सर्वपित्री अमावस्येला कर्मवीरांना सामूहिक तर्पण
पुणेः गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांत वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशनने यंदाही सामूहिक तर्पण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 10.00 ते 2.00 दरम्यान हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडणार आहे.अरुंधती फाऊंडेशनचे आदित्य गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली....
९  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड
पुणे(प्रतिनिधी)-- सातारा येथे येत्या १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९  व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी...