Manoj Jarange Patil and Ajay Maharaj Baraskar should not drag the government into the controversy

#Uday Samant: मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारसकर वादात सरकारला खेचू नये – उदय सामंत

#Uday Samant : “राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) योग्य काम केले आहे. अवघ्या तीन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) आणि त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारसकर(Ajay Maharaj Baraskar) यांचा वैयक्तिक वाद आहे. यात सरकारला ओढू नये, सरकारने एवढे चांगले काम केलेले असताना सरकारला बदनाम करु नये”, अशी […]

Read More
Jarange Patal's warning to attack Mumbai

तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता परंतु मराठ्यांना दाबू शकणार नाही : जरांगे पाटलांचा मुंबईला धडकण्याचा इशारा

Manoj Jarange’s warning to the state government : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता राज्य सरकारला (State Govt.) इशारा (Warning) दिला आहे. जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलन ( Maratha Reservation Movement) आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी बीडमध्ये […]

Read More

पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय: महापौर

पुणे–: मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ पुण्यातील शाळाही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिका शाळा बंद राहणार आहेत. 13 डिसेंबरला कोरोना परिस्थितीचा आढावा […]

Read More

प्राध्यापकांची आणि तासिका तत्वावर (सीएचबी) पदाची भरती लवकरच- उदय सामंत

पुणे(प्रतिनिधी)–राज्यातील प्राध्यापकांची आणि तासिका तत्वावर (सीएचबी) पदाची भरती लवकरच होणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी सेट-नेट पात्र उमेदवारांना पहिले प्राधान्य राहील. त्यानंतर अन्य उमेदवारांचा विचार होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली. करोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेवर बंदी […]

Read More

महाविद्यालये सुरु करण्याबाबत अद्याप कुठलाही आदेश नाही -उदय सामंत

पुणे—अद्याप राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. काही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करत आहे याबाबत आपणास माहिती नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालये कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यात येईल असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत यांनी […]

Read More

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा;विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी

मुंबई – वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षा कधी आणि कशा घ्याव्यात याबाबत राज्यसरकार समोर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, आज यासंदर्भात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय झाला असून या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा […]

Read More