आणि १९७१ ची भूज येथील युद्धभूमी साक्षात अवतरली….
पुणे -भारताच्या इतिहासातील दैदीप्यमान विजयामागील लष्कराच्या तिन्ही दलांप्रमाणेच नागरी सहभागाचे विलक्षण कथन विंग कमांडर (निवृत्त) लक्ष्मण कर्णिक यांनी शनिवारी साध्या सोप्या शैलीत ऐकवले, तेव्हा श्रोत्यांमधील लहानथोर सारेच भारावून गेले. १९७१ च्या युद्धात भूज येथे पाकिस्तानी हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या धावपट्टीचे झालेले नुकसान अत्यल्प काळात, आसपास बॉम्बफेक सुरू असताना, ज्या धैर्याने स्थानिक महिलांनी दुरुस्त केले, त्या […]
Read More