ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या -डॉ. विश्वजीत कदम

पुणे-काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारमधील कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी ही तर लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या आहे ,अशा तीव्र शब्दात निषेध केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे. आदरणीय राहुल आणि […]

Read More

गुलाब नबी आझाद यांच्यासह चार नेत्यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदावरून हटवले

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजेपक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (GULAB NABI AZAD) यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या पक्षाच्या प्रभारींमध्येही बदल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार पक्ष संघटनेच्या या मोठ्या फेरबदलामध्ये राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांच्या टीमला खास स्थान देण्यात आले आहे. नव्या […]

Read More