चीनमधून आयात थांबविल्यास मोठ्या आर्थिक त्सुनामीची शक्यता?

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष ताबा रेषेवरून संघर्ष सुरु आहे. चीनच्या लडाखमधील घुसखोरीमुळे भारतीय सैनिकांशी झालेल्या हिंसक चकमक होऊन त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या संदर्भात अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु, चीनची कारस्थाने अद्याप कमी झालेली नाहीत. चीनच्या या कारवायांमुळे भारत हळूहळू चीनला आर्थिक धक्का […]

Read More