दोन कानाखाली द्यायला पाहिजे होत्या त्याच्या – कोणाला म्हणाले राज ठाकरे?
मुंबई- पुण्यात मागच्या आठवड्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. भाजपने शरजीलवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा डंख; करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख,छगन भुजबळ यांनीही […]
Read More