फडणवीसांनी महाविकास आघाडीला दोष देण्यापेक्षा स्वत: आकडे वाचावेत आणि आत्मचिंतन करावे- सुनील केदार

पुणे- भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची आकडेवारी भाजपकडे असेल. कर्जमाफी योजनाही तीन वर्ष चालली हे प्रथमच महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकरीवर्गाला दिसले त्यामुळे फडणवीसांनी महाविकास आघाडीला दोष देण्यापेक्षा स्वत: आकडे वाचावेत आणि आत्मचिंतन करावे अशी टीका क्रीडा व युवक कल्याण मंत्री […]

Read More