साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे – उद्धव ठाकरे

पुणे–साखरेचा गोडवा राजकारणात आणणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखरप्रश्नी सर्वपक्षीयांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे उचित होईल, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आयोजित साखर परिषद-2022 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी […]

Read More