पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)

श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला, परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लीम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण […]

Read More

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 8)

संत तुकाराम महाराज सन १६४९ मध्ये सदेह वैकुंठगमनाला गेले,श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती १४ टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता. तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवीत होते, पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांचेवर हळूहळू […]

Read More

टाळ – मृदुंगाच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

पुणे -मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ – मृदुंगाच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे शुक्रवारी (दि.२ ) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले.टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती असल्याने मंदिर परिसर मोकळा मोकळा दिसून येत होता. तरी उपस्थित वारक-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता . माऊलीच्या समाधी मंदिरात पहाटे चार […]

Read More