अहिंसक स्वातंत्र्य आंदोलनासाठी झटणारे जतरा टाना भगत

नाभ्यार्थितो जलधरो$पि जलं ददाति। संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः।। कोणी मागीतल्यावाचूनच मेघ जल-पाणी देतात, त्याचप्रमाणे संत  स्वतःच परहितामध्ये तत्पर असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जतरा टाना भगत, ज्यांनी अहिंसक आंदोलनाद्वारे  वनवासींच्या हितासाठी स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांविरूध्द रान उठवलं.’ जतरा भगत यांचा जन्म उरॉव जनजातीमध्ये ३ सप्टेंबर १८८८ रोजी झारखंड मधील ,गुमला जिल्ह्यातील ,बिशनपूर ठाण्यातील ,चिंगरी नवाटोली गावात […]

Read More