संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उर्जास्त्रोत-लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

♦️साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यापासून नेहमीच वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन आपल्या प्रखर लेखणीच्या माध्यमातून चित्रित करुन आपला समाज, आपली माणसं, त्यांचं जगणं साहित्याचा विषय बनवण्यासाठी आपली लेखणी अहोरात्र झिजवली.साहित्य हे समाजजीवनाचे प्रमुख अंग असून त्यामध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे, वास्तव परिस्थितीचे जिवंत दर्शन घडवले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी साहित्याचा मळा फुलवला. ♦️ […]

Read More

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा – रामदास आठवले

पुणे- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन , दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली ,विविध सुधारणा घडवून आणल्या. परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे, अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे, तसेच साहित्य विश्वात उपेक्षित ,दलित ,कष्टकरी समाजाचे दुःख ,वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री […]

Read More