“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!”- का केलं अमृता फडणवीस यांनी असं ट्वीट?

मुंबई- रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. मुंबई पोलिस कधीही सुडाने कारवाई करत नाही अशी पाठराखण खासदार संजय राऊत यांनी केली असताना भाजपकडून अर्णव गोस्वामी यांची पाठराखण केली जात आहे. भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच,देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याची टीका […]

Read More