Come to Ayodhya on January 22 if you dare

विचारांचं ट्रोलिंग बंद करणं गरजेचं – देवेंद्र फडणवीस

पुणे-अलिकडच्या काळात आपला विचार हाच अंतिम विचार आहे, दुसऱ्या विचाराला जागा नाही. ही भावना आज समाजात अनेक वेळा पाहायला मिळते. जगभरातील उपेक्षितांना आपण आपल्या देशात स्थान दिलं. त्यांना आपल्या संस्कृतीमध्ये सामावून घेतलं. आता मात्र अशा संस्कृतीमध्ये विचार मांडताना बंधनं येऊ लागली आहेत. खरा विचार मांडला तर त्याला ब्रॅन्डिंग करायचं, ही संकल्पना काही लोकांनी राबवली आहे. […]

Read More