घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे,‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे,का म्हणाले अजित पवार असे?

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या रोखठोक, स्पष्ट आणि वेळप्रसंगी तामसी स्वभावामुळे जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते कधी मूडमध्ये असतील तर त्यांच्या विनोदी किस्से आणि उदाहरणामुळेही प्रसिद्ध आहेत. आज पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राजकारणात का येऊ नये आणि कुठले करिअर निवडावे […]

Read More