संतांच्या पालख्यांना जसे वारकरी जोडले जातात त्याप्रमाणे संजय दांडेकर यांनी माणसे जोडली

पुणे- पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना जसे वारकरी जोडले जातात त्याप्रमाणे संजय दांडेकर यांच्या सर्वसमावेशक वृत्तीने, मनमिळाऊ स्वभावाने आणि सहकार्याच्या भावनेने त्यांच्याशी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच विमा प्रतिनिधि आणि ग्राहक जोडले गेले आणि त्यातून त्यांचे सर्वांशी एक घट्ट नाते निर्माण झाले असे गौरोद्गार दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विजय टॉकीज विभागीय कार्यालयाचे (१५३५००) […]

Read More