पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना बैठकीत का फटकारले?

नवी दिल्ली- देशात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका ११ राज्यांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिल्लीतठी सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यावरून सुरु असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री […]

Read More

दिल्लीत परवानगी न दिल्यास अण्णा राळेगण सिद्धीतच उपोषणाला बसणार

राळेगण सिद्धी—ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वाामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच अण्णांनी आपले हे शेवटचे आंदोलन असल्याचेही म्हटले आहे. मात्र, अण्णांच्य या इशाऱ्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. दिल्लीत उपोषण करण्यासाठी अण्णांनी परवानगी मागितली […]

Read More

लोकशाहीसाठी कुटुंब किंवा कुटुंबातील पक्ष हा सर्वात मोठा धोका – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–भारतीय जनता पक्षाने  बिहार विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळविले आहे. हे यश साजरे करण्यासाठी बुधवारी सायंकाळी भाजपा मुख्यालयात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या विजयी उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना […]

Read More

बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘जंगलराज’शब्द्प्रयोगाची चर्चा: काय आहे या शब्दामागचा इतिहास? कोणी केला पहिल्यांदा हा शब्दप्रयोग?

पाटना(ऑनलाईन टीम)—बिहारच्या निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. भाजप-जेडीयुच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल यूनाइटेडचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत ‘जंगलराज’ या शब्दाचा अनेकदा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी तर भाषणामध्ये आपल्या नेहेमीच्या शैलीत तेजस्वी यादव यांचे नाव न घेता जनतेला संबोधताना ‘जंगलराज […]

Read More

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आत्मनिर्भर भारत

स्मरण लोकमान्यांचे – भाग ४ लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात जी चतुःसूत्री दिली त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन सूत्रे होती. स्वदेशी मालाचा पुरस्कार आणि विदेशी मालाचा बहिष्कार यातून भारतीय जनतेच्या जीवनात स्वातंत्र्याचा संकल्प कृतीशील सहभागाने साकार करण्याचा त्यांचा विचार होता आणि विदेशी मालाच्या बहिष्कारातून इंग्रजांच्या अर्थकारणावर प्रहार करण्याची कल्पना होती.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Read More

कारगिल युध्द : भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कारगिल विजय दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील भारतीय  शहीद  जवानांच्या बलिदानाची आठवण करताना, कारगिलचे युध्द म्हणजे भारताच्या मित्रत्वाच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या युद्धात शहीद झालेल्या जावांनाचे नमन केले. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातील 67 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. […]

Read More