शिवाजी विद्यापीठ पेपर फुटी प्रकरण : अभाविपचे लोटांगण घालत आंदोलन

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा या मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक प्रकारचा विरोध, मागण्या यातून मार्ग काढत शेवटी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याची पद्धती विद्यापीठाने अवलंबली. परंतु मागील अनेक दिवसांपासून वारंवार पेपर फुटी सारख्या घटना घडत आहे. यासंदर्भात आज अभावीप कोल्हापूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोटांगण घेत आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे […]

Read More

‘स्त्रीस्वातंत्र्यम् अर्हति’:हेरवाड – अनिष्ट रूढींच्या त्यागाचा मानबिंदू

कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने केलेला विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव खर्‍या अर्थाने स्तुत्य आणि अनुकरणीय सुद्धा आहे. १८२९ मध्ये राजा राम मोहन राय आणि लॉर्ड विलियम बेन्थिक यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भारतातील सतीची प्रथा बंद झाली. आणि तरीही १९८७ साली रूपकुंवर आणि १९९९ ला चरण शाह उत्तर प्रदेशात सती गेल्याची वार्ता कानावर आली. […]

Read More

लोकराजा छत्रपती शाहू महाराज

महाराष्ट्राच्या भूमीला जशी साधुसंताची परंपरा आहे. तशीच समाजसुधारकांची परंपरा आहे. हिंदूधर्मातील काही कालबाह्य रुढी , परंपरेत सुधारणा करण्याचे महत्त्वाचे काम या समाजसुधारकांनी केले. त्यांत महत्त्वाची भूमिका कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पार पाडली. छञपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये झाला.यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापूरच्या छञपती शिवाजी महाराजांच्या गादीसाठी त्यांना दत्तक निवडण्यात […]

Read More

किडनी विक्री रॅकेटचा पर्दाफाश :१५ लाख रुपयांचे आमिष दाखवून महिलेची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित

पुणे–पुणे शहरात किडनी विक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कोल्हापूर येथील महिलेला एंजटाच्या माध्यमातून पुण्यात आणून तिला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एजंटासोबतचा आर्थिक व्यवहार फिसकटल्याने संबंधित महिलेने त्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा […]

Read More

संकटकाळात पुरग्रस्तांसाठी पुण्याच्या Beyond Mounatins ट्रेकर्स ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

पुणे- कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.वाई तालुक्यातील बलकवडे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव हे छोटेसे गाव. महाबळेश्वरच्या डोंगरावर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे गावातील कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरातील साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचे पुराने वाहून […]

Read More

तर मी लगेच खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार : संभाजीराजे छत्रपती

सोलापूरः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीला याबाबत दोषी धरले आहे. तर महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. दरम्यान, या प्रश्नी भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता आक्रमक झाले असून त्यांनी कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी […]

Read More