ही वेळ मोर्चे काढायची नाही- छत्रपती संभाजीराजे यांचे मराठा नेत्यांना आवाहन
पुणे – आपण जगलो तरच पुढे मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. त्यामुळे समाजात उद्रेक निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट कोणी करू नये. ज्या उद्रेकच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याचा त्रास होईल,असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. ही वेळ मोर्चे काढायची नाही तर ही वेळ सामान्य माणसे जगवण्याची वेळ आहे, असेही […]
Read More