अखेर शाळांची आणि कनिष्ठ महाविद्यालयांची घंटा वाजली

पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर लॉकडाउन करावा लागला. तेव्हापासून आतापर्यंत शाळा महाविद्यालये बंदच होती. पुनश्च हरिओम म्हणत राज्य शासनाने नववी ते बारावीच्या वर्गांना २३ नोव्हेंबरपासून परवानगी दिली होती. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुण्यातील शाळा आधी डिसेंबर महिन्यात व त्यानंतर ४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.त्यानुसार आज (दि. […]

Read More