देशातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभारावित-आचार्य गोविंद देवगिरी महाराज

पुणे(प्रतिनिधि)– “देशातील वैद्यकीय महाविद्यालयच नाही तर प्रत्येक शाळा, कॉलेज महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभी करावीत. येथून दिल्या जाणार्‍या भक्ती व संस्काराच्या शिक्षणातून करुणा व प्रेमाची उत्पत्ती नव्या पिढीमध्ये अधिक वाढेल.” असे विचार अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज (Acharya Govind Devagiri Maharaj) यांनी व्यक्त केले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, एमआयएमईआर वैद्यकीय […]

Read More

आपआपसातील दुही संपवण्यासाठी राम मंदिर निर्मिती महत्वाची -आचार्य गोविंद देवगिरी महाराज

पुणे-समाज सावरण्यासाठी आपआपसातील दुही संपवली पाहिजे, त्यासाठी राष्ट्र निर्माणाचे प्रतिक असणारी राम मंदिर निर्मिती महत्त्वाची असल्याचे मत रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले. आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे पंचतीर्थ प्रसार समितीच्या वतीने वीर लहुजी यांचे जन्मस्थान, पेठ, ता. पुरंदर, भिवडी, राऊत या पदवीने सन्मानित साळवे कुटुंबियांचे गाव, गुरुवर्य वीर […]

Read More