आपण कशामागे धावतोय याचा विचार करा

पुणे– “आजच्या तरुणाईला समजून घेणाऱ्या मित्रांची गरज आहे आणि ती गरज सोशल मीडिया पूर्ण करू शकत नाही. या व्यासपीठावर ज्ञान घेण्यापेक्षा ज्ञान देण्यावर लोकांचा जास्त भर असतो. सोशल मीडिया हा सेलिब्रेशनसाठी नाही तर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण कशामागे धावतोय याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा,” असे मत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले. […]

Read More