शरद पवार यांनी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना हा सल्ला द्यावा -चंद्रकांत पाटील

पुणे– ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील […]

Read More