Category: कला-संस्कृती
संस्कार भारतीची अखिल भारतीय बैठक पुण्यात संपन्न
पुणे- सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक मार्केट यार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे संपन्न झाली. याचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते झाले. विदुषी प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक सांस्कृतिक आक्रमणे होत आहेत. अनावधानाने आपण ही […]
Read Moreसंस्कार भारतीची अखिल भारतीय बैठक १ व २ ऑक्टोबर ला पुण्यात
पुणे- संस्कार भारती (Sanskar Bharti) सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे. राष्ट्रीयत्वाची भावना रुजविणे, आपल्या प्राचीन आणि पारंपरिक कलांचे संवर्धन आणि जतन करणे, चारित्र्य संपन्न आणि सशक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, नव्या व होतकरू कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी, साहित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून संस्कार भारती देशभर कार्यरत […]
Read Moreगायक रविराज नासेरी यांच्या भजन,अभंग,सूफी गाणी आणि गझल गायनाने रसिक तृप्त
पुणे- 35 व्या पुणे फेस्टिवलमध्ये अंतर्गत ‘स्वरांजली’ या कार्यक्रमात प्रख्यात गायक रविराज नासेरी (Singer Raviraj Naseri) यांनी सादर केलेल्या हिन्दी भजन आणि मराठी अभंगांनी बालगंधर्व रंगमंदिराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले तर त्यांनीच गायलेल्या गझल, सूफी गाणी आणि जुन्या हिन्दी गाण्यांनी रसिकांना तृप्त केले. (Singer Raviraj Naseri’s bhajans, abhangs, Sufi songs and ghazals will delight the […]
Read Moreजगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कवितांनी रंगला ‘आयुष्यावर बोलु काही’: डॉ. सलील कुलकर्णी यांचा कोथरूड गणेश फेस्टिवलमध्ये विशेष सन्मान
पुणे- आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कविता, प्रेम कविता, बालगीते सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमनाला साद घालणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे (sandip Khare) आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनी ‘आयुष्यावर बोलु काही’ (Ayushyavar Bolu Kahi) हा बहारदार कार्यक्रम कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये सादर केला. (Special honor for […]
Read Moreत्या निर्णयाची अजिबात खंत वाटत नाही-अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री
पुणे : ‘‘मी माझ्या करीअरच्या एकदम सर्वोच्च स्थानावर असताना लग्न करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. एक तर लोकं सर्वोच्च स्थानावर असल्यावर किंवा एकदम डाऊन झाल्यावर माघार घेतात. परंतु, मी करीअरच्या अतिशय उच्च स्थानावर असताना चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले, तो माझ्यासाठी अभिमानाचा निर्णय होता. त्या निर्णयावर मला कधीच खंत वाटली नाही. आता मी भारतात परत आले असून, […]
Read More