गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा: अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल

पुणे —महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब (balasaheb Ambedkar)आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाला […]

Read More