If there is no EVM, BJP cannot even win Gram Panchayat ​

Sanjay Raut| EVM: ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही – संजय राऊत

Sanjay Raut : भारतीय जनता पक्षाला(BJP) निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीन(EVM Machine) मध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएमचा (EVM) पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेश (MP) मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी खात्री पटली आहे की ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे, आणि त्यामुळेच त्यांना […]

Read More