का केलं चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव?

पुणे(प्रतिनिधी)— राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केलं होतं.मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पाटील यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल आज घुमजाव करीत असा […]

Read More