राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के : यंदाही मुलींची बाजी : कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत नऊ विभागात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज मंडळाने जाहीर केला. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. याहीवर्षी राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२१ टक्के निकाल लागला आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के एवढा लागला आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली […]
Read More