अवयवदान जागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय

पुणे- आज भारतात किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज ही प्रत्येकी २ लाख रुग्णांना असताना केवळ ६ हजार रुग्णांनाच ते उपलब्ध होऊ शकते. याशिवाय प्रतिवर्षी हृदय प्रत्यारोपणाची गरज भासणाऱ्या ५० हजार जणांचा मृत्यू होत असताना प्रत्यारोपणसाठी केवळ १० ते १५ रुग्णांनाच ह्रदय उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर अवयवदानासंदर्भातील जनजागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक राहुल […]

Read More