I don't regret that decision at all - Meenakshi Seshadri

त्या निर्णयाची अजिबात खंत वाटत नाही-अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री

पुणे : ‘‘मी माझ्या करीअरच्या एकदम सर्वोच्च स्थानावर असताना लग्न करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. एक तर लोकं सर्वोच्च स्थानावर असल्यावर किंवा एकदम डाऊन झाल्यावर माघार घेतात. परंतु, मी करीअरच्या अतिशय उच्च स्थानावर असताना चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले, तो माझ्यासाठी अभिमानाचा निर्णय होता. त्या निर्णयावर मला कधीच खंत वाटली नाही. आता मी भारतात परत आले असून, […]

Read More

काळानुरूप कलाकारालाही बदलावेच लागते – कौशिकी चक्रबर्ती

पुणे : “कलाकार हा कलेचा प्रचार करणारा प्रवक्ता असतो. आपण ज्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत राहतो, ती नेहमीच बदलत असते. त्यामुळे कलाकाराही बदलावे लागते. जर कलाकार काळानुरूप बदलला नाही, तर केवळ कलाकारच नव्हे तर ती कलादेखील कालबाह्य ठरते. त्यामुळे कलाकाराने काळानुरूप बदलणे महत्वाचे आहे. त्यासाठी कलाकाराला दोष देणे चुकीचे ठरेल, असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रबर्ती […]

Read More

राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही… का म्हणाले असे संजय राऊत?

पुणे–राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं.  पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेतते  बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी […]

Read More

केंद्रातील चित्र 2024 मध्ये नक्की बदलेल: संजय राऊत यांचे भाकीत

पुणे-काही राज्यात काँग्रेस कमकुवत असली, तरी देशभरात सर्वत्र पाळेमुळे रुजलेला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून देशात कोणतीही आघाडी होऊ शकत नाही, असा दावा शिवसेना नेते आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. 2024 मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या ज. स. करंदीकर स्मृति व्याख्यानानंतर ते बोलत […]

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार- संध्या सव्वालाखे

पुणे-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट पाहून महिलांना प्राधान्याने संधी देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे उपस्थित होते. सव्वालाखे म्हणाल्या, काँग्रेसकडे महिला नेतृत्व नाही, या म्हणण्यात तथ्य […]

Read More