ध्वज ‘विजया’चा उंच धरा रे! : कारगिल विजय दिवस विशेष

पाकिस्तानच्या गुणसूत्रात (डीएनए) मुरलेल्या विश्वासघाताकडे दुर्लक्ष करीत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला. वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी ऐतिहासिक लाहोर करारावर स्वाक्षरी केली. उभय देशांत शांततेचे नवे पर्व सुरु होईल अशी ‘अमन कि आशा’ या दौऱ्यामागे होती. मात्र, उभय पंतप्रधान […]

Read More