तंत्रज्ञान विषयक राजीव गांधींची व्हीजन नव्या पिढीपर्यंत पोचवणे ही आपली जबाबदारी – नाना पटोले

पुणे – महिती तंत्रज्ञानाचा वापर आज चुकीच्या कारणांसाठी वेगाने केला जात आहे. तालिबानी देशात घुसतील अशाप्रकारचा अपप्रचार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे आज नाही तर प्रत्येक वेळी चुकीच्यापद्दतीने चुकीची महिती  अशाच पद्धतीने तरूण पिढीपर्यंत पोचवली जात आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी आयटीमधील तंत्रज्ञांनी प्रयत्न करावेत. तंत्रज्ञान देशात आणण्याबाबत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची व्हीजन […]

Read More