कारगिल युध्द : भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कारगिल विजय दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील भारतीय  शहीद  जवानांच्या बलिदानाची आठवण करताना, कारगिलचे युध्द म्हणजे भारताच्या मित्रत्वाच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या युद्धात शहीद झालेल्या जावांनाचे नमन केले. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातील 67 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. […]

Read More