कांदा नाही खाल्ला तर कोण मरणार नाही. पण, शेतकऱ्यांचे नुकसान का करता? – बच्चू कडू
पुणे–कांदा (Onion) नाही खाल्ला तर कोण मरणार नाही. पण, शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान का करता? कांद्यावर निर्यात शुल्क (Export charges) लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी कशासाठी केली जात आहे असा सवाल करत अटलबिहारी वाजपेयी (Atalbihari Vajpeyi) यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे. सरकार नामर्द […]
Read More