भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातींचे योगदान

आपण सर्व भारतीय, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 74 वर्षे पूर्ण होऊन अमृतासम अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. याचा सर्वांना आनंद होत आहे. कारण गुलामगिरी कोणालाच आवडत नाही. देशावर अनेक वेळा स्वार्‍या झाल्या. अतोनात लुबाडणूक झाली. तरीही ताठ मानेने येथील लोक उभे आहेत. ते येथे रुजलेल्या संस्कृतीमुळे, आपलेपणामुळे. पण देशाला स्वातंत्र्य हे आपलेपणा किंवा दान म्हणून […]

Read More

दुश्मन देश असलेल्या पाकिस्तानला फुकट लस आणि जनतेकडून पैसे – नाना पटोले

पुणे- देशातील अनेक कंपन्यांना लस निर्मिती करता आली असती परंतु, दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी किंवा अधिकार दिल्यामुळे मोनोपोली निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान, इंग्रजांच्या काळात देखील ‘स्पॅनिश फ्ल्यू’ सारख्या महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. केंद्र सरकारने […]

Read More
Economist Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील समरसता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम.” अशा थोड्याशा वेगळ्या विषयावरची चर्चा मी आज करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यापुर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभुमी काय होती हे पहाणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं. इंग्रज भारतात येण्यापुर्वी सामाजिक चळवळींचा मागमुस कुठेही नव्हता. अर्थात एक्का दुक्का अपवाद […]

Read More