‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तो धान और रोटी लगती है’ : सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना करून दिली स्व. सुषमा स्वराज यांच्या वाक्याची आठवण

पुणे- -आज देशात एक नव्हे, दोन नव्हे तर चार पटीने महागाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज मला कै. सुषमा स्वराज यांची आठवण होत आहे. तेव्हाही त्यांचे भाषण भावलं होत आणि आजही ते भाषण भावत आहे. त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होत की, ‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान और रोटी लगती […]

Read More