..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

राज्य सरकार स्थिर आहे,की अस्थिर याकडे आमचे लक्षही नाही – चंद्रकांत पाटील

पुणे–शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही. राज्य सरकार स्थिर आहे, की अस्थिर आहे याकडे आमचे लक्षही नाही. आम्ही आमची कामे करत आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आसामचे मंत्री बंडखोर आमदारांच्या हॉटेलवर काय करतात? ‘ असे विचारले असता, “त्याची कल्पना नसून, ही माहिती तुमच्याकडूनच समजते, ‘ असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. […]

Read More