डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील समरसता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम.” अशा थोड्याशा वेगळ्या विषयावरची चर्चा मी आज करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यापुर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभुमी काय होती हे पहाणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं. इंग्रज भारतात येण्यापुर्वी सामाजिक चळवळींचा मागमुस कुठेही नव्हता. अर्थात एक्का दुक्का अपवाद […]

Read More